जाणीव

तरूण पिढित जाणीव पेरणं गरजेच आहे आपल्या पणजोबा पंजी ने कितीक गरीबीत अनं हलाखीत दिवस काढले ते माहीत नाही .पण आपल्या आज्जी आजोबांनी नक्कीच खुप वाईट परिस्थितीत दिवस काढले हे ऐकलं आहे… कधी दहा रूपयासाठी वर्षभर चाकरी करणं तर कधी लाकडाची मोळी घेऊन विकायला नेणं तर कधी दररोज वीस पंचवीस किलोमीटर चालुन दुध विकायला घेऊन …

Read moreजाणीव

पृथ्वीवरील तीन प्रकारचे लोक

1.झंडुबाम लोक: हे लोक तामसिक, राजसिक गुणांनी भरपुर असतात .राग ,लोभ, मोह ,द्वेष यातच आयुष्य घालवतात, अशा लोकांना -ve गोष्टीतच मजा वाटते..हे स्वताच्या स्वार्थासाठी दुसर्याच घर उद्ध्वस्त करतात…करणी करतात, नजर लावतात आणी हेच कर्म त्यांना बंधनात अडकवत जात जे कर्म नियमानुसार स्वतःवरच उलटत आणी हे स्वतःच्या मुकतीचा मार्ग स्वताःच बंद करतात. ही लोक अतृप्त राहुन मरतात …

Read moreपृथ्वीवरील तीन प्रकारचे लोक

तेरे जैसा यार कहां ?

तेरे जैसा यार कहां ? प्रिय अध्यक्षवेडं बनुन जगणं आणी जगण्याच वेड असणं यात फरक आहे….हे अस दिवसागणिक तुमचं जगण्याच समाधान वाढत जाओ…गेली 3 वर्ष कशी गेली कळाल नाही…काल परवा सुधिरमुळे आपली पहीली भेट झाली असं आठवतयं… असो. हा माणुस नुसता स्वछंदी,  निसर्गप्रिय वाटतो पण तसं नाही …त्याच्यामध्ये एक सर्वात मोठ्ठा गुण आहे तो म्हणजे …

Read moreतेरे जैसा यार कहां ?

आई आणी Harmonium

खरतर माणुस हा स्वतःच असं स्वार्थी आयुष्य जगत असतो…पण संसारात पडल्यावर मात्र तो निस्वार्थी होत जातो…सुरूवातीला जे जे काही हवय त्यामागे मनसोक्त धावत…धडपडत…जे हव ते मिळवत जातो…पण हेच गणित कालांतराने आई वडिल झाल्यावर बदलतं…माणुस निस्वार्थी होत जातो…अव्यकतीगत होत जातो…पण हे कर्तव्य बजावताना कित्येक आईवडील स्वतःची स्वप्न,  स्वतःच अस्तित्व, स्वतःच्या आवडी सगळंच काही बाजुला ठेवुन किंबहुना …

Read moreआई आणी Harmonium

आठवणी

आठवणी वाईट असो वा चांगल्या त्या बंधनच…या बंधनातुन मुक्त होणं ही तेवढच महत्वाचं…आठवणींतून साहित्य निर्माण होईल…कलावंताला दुखः तारण हव असतं हे जेवढ खर आहे ..तेवढच ते तारणच कधी कधी जन्मभर बंधन बनत….आठवणी लिहिल्या की कळतं चुक कुणाचीच नसते सगळं काही निसर्ग घडवतोय…असं शिकत गेलं की माणुस बंधन मुक्त….फ्रेश नविन नुतन होत जातो ….

बायको, रानभुलं आणी विठ्ठल….

काल जेवण झालं अनं टि.व्ही पाहत होतो… बायको पण सोफ्यावर बसली होती…अचानक थोड्या वेळाने बायकोचे हुंदके ऐकायला आले….बापरे….म्हणलं काय ग झालं तरी काय ? कोण गेल की काय ? अस अचानक रडायला काय झाल? काय दुखतय का? दाढ दुखतीय का? बोल …बोलतरी ती म्हणाली…तुमच लक्ष नसत? आजकाल… बोंबला तिच्या मायला…म्हणलं काय सिक्रेटस तर तशी नाहीत …

Read moreबायको, रानभुलं आणी विठ्ठल….

SELFIE

नवनवीन गोष्टी शिकणारी माणसं वयोवृद्ध असली तरीही चिरतरुण असतात..शिकणं तुम्हाला आतुन समृद्ध करत असत… तीच काय ती खरी   Selfie

दृष्ट

सतत नजरेत व चर्चेत असणं चांगल नसतं…कारण त्याने दृष्ट लागते म्हणतातम्हणुनच की काय तुझी मनातहीणारी चर्चा ही मी कमी केली आहेतु निरंतर सुखी रहावसहाच काय तो दृष्टिकोन …बाकी काही नाही…

My first poetry ebook “फक्त तु बाकी सगळं फु ! कविता संग्रह published

“फक्त तु बाकी सगळं फु ! FAKT TU BAKI SAGLA FU: कविता संग्रह By गणेश साबळे (Marathi Edition)” is now available in Kindle app ( To read ebook please download Kindle app on phone/pc/laptop) आपला अभिप्राय ebook वाचून नक्की कळवा… आपण दिलेली एक कौतुकाची थाप मला पुरेशी आहे… Link for E book : https://amzn.in/27oyUFh

लग्नकार्य Waiting

लग्नकार्य Waiting आजकाल लग्न जुळवण हे तर औघड झाल आहे आणी आता तर लग्नकार्य पुर्ण करण ही चांगलीच औघड बाब झाली आहे. काही जवळची तीन,चार उदाहरण पाहिली तर खुप वाईट वाटत की जय्यत तयारी करूनही नेमकीच कोरोना लाट येऊन लाॅकडाऊन होतंच आणी सुखी संसाराची स्वप्न रंगवणारी मुल मुली वाट पाहत दिवस ढकलत आहेत. तशी वस्तुस्थिती …

Read moreलग्नकार्य Waiting